T20 World Cup 2026 ICC Decision: पाकिस्तान-बांगलादेशचा माज उतरवला, भारताला मोठा दिलासा
T20 World Cup 2026 ICC Decision हा केवळ क्रिकेटचा निर्णय नव्हता, तर आंतरराष्ट्रीय राजकारण, सुरक्षा आणि क्रीडा तटस्थतेचा कस पाहणारा मोठा टप्पा ठरला.बांगलादेश आणि पाकिस्तानने भारतात सामने खेळण्यास नकार देत आयसीसी आणि भारताला दबावात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आयसीसीने एकाच निर्णयात दोघांचाही माज उतरवत स्पष्ट संदेश दिला – क्रिकेट राजकारणावर नाही, नियमांवर चालते. हा … Read more